. दि. २९ जूलै २०२०
फेसबुक लिंकhttps://bit.ly/31BnYbS
मृत्यू हा अटळ आहे,तरीही प्रत्येकाला मृत्यूचे भय असते.धर्मग्रथांमध्ये महादेवाला महाकाल म्हटले गेले आहे. महाकालचा म्हणजे ज्याच्या हाती मृत्यू असतो तो. खुद्ध महादेवानेच मृत्यूचे असे संकेत सांगितले आहेत जे शरीरात आढळल्यास समजावे आपला मृत्यू जवळ आला आहे.
जर तुम्हाला अचानक गोमाशानी घेरलं असेल तर समजा तुमचं आयुष्य केवळ एकच महिना शिल्लक राहिले आहे.तसेच डोक्यावर गिधाड, कावळा किंवा कबुतरा येऊन बसला तर त्या मनुष्याचा एका महिन्यातच मृत्यू होतो.,जर तुमचे शरीर अचानक पांढरे किंवा पिवळे पडले आणि लाल निशाण दिसायला लागले तर समजा ६ महिन्याच्या आत मृत्यू होईल.तसेच ज्या मनुष्याचे तोंड, कान, डोळे आणि जीभ काम करत नसले तर, त्याच्या मृत्यू ६ महिन्यांमध्ये होतो.
जर चंद्र अथवा सूर्याच्या आसपासचा भाग काळा दिसत असेल तर मृत्यू १५ दिवसांत होतो. जर तेल, पाणी आणि तूपात आपले प्रतिबिंब दिसत नसेल ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. ज्या व्यक्तीच्या नाकातून पाणी येते, त्याचे आयुष्य केवळ पंधरा दिवसांचे असते. जेव्हा सर्व अंग दुखत असून टाळू कोरडी पडली असेल तर तो व्यक्तीचा एका महिन्यात मृत्यू होऊ शकतो.
मृत्यू हा अटळ आहे,तरीही प्रत्येकाला मृत्यूचे भय असते.धर्मग्रथांमध्ये महादेवाला महाकाल म्हटले गेले आहे. महाकालचा म्हणजे ज्याच्या हाती मृत्यू असतो तो. खुद्ध महादेवानेच मृत्यूचे असे संकेत सांगितले आहेत जे शरीरात आढळल्यास समजावे आपला मृत्यू जवळ आला आहे.
जर तुम्हाला अचानक गोमाशानी घेरलं असेल तर समजा तुमचं आयुष्य केवळ एकच महिना शिल्लक राहिले आहे.तसेच डोक्यावर गिधाड, कावळा किंवा कबुतरा येऊन बसला तर त्या मनुष्याचा एका महिन्यातच मृत्यू होतो.,जर तुमचे शरीर अचानक पांढरे किंवा पिवळे पडले आणि लाल निशाण दिसायला लागले तर समजा ६ महिन्याच्या आत मृत्यू होईल.तसेच ज्या मनुष्याचे तोंड, कान, डोळे आणि जीभ काम करत नसले तर, त्याच्या मृत्यू ६ महिन्यांमध्ये होतो.
जर चंद्र अथवा सूर्याच्या आसपासचा भाग काळा दिसत असेल तर मृत्यू १५ दिवसांत होतो. जर तेल, पाणी आणि तूपात आपले प्रतिबिंब दिसत नसेल ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. ज्या व्यक्तीच्या नाकातून पाणी येते, त्याचे आयुष्य केवळ पंधरा दिवसांचे असते. जेव्हा सर्व अंग दुखत असून टाळू कोरडी पडली असेल तर तो व्यक्तीचा एका महिन्यात मृत्यू होऊ शकतो.
Tags
जनरल नॉलेज